PARMATMA EK प्रश्न मंजुषा कार्यक्रम परमात्मा एक,
PARMATMA EK प्रश्न मंजुषा कार्यक्रम :-
![]() |
| PARMATMA EK प्रश्न मंजुषा कार्यक्रम परमात्मा एक, |
🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑
- प्रश्न-१). भगवान बाबा हनुमानजी कोण आहेत ?
- उत्तर-१) सृष्टीचा निर्माता, जगाचा विधाता, सर्वव्यापक, सर्व शक्तिमान, स्वयशक्तिषाली आहेत.
- प्रश्न-२) मानवाचे भगवंताचे चरणावर कसे मरावे ?
- उत्तर-२) मोह, माया, अहंकार, वाईट आचार - विचार, वाईट व्यसन सोडून मानवाने भगवंताचा चरणावर मरावे.
- प्रश्न-३) प्रत्येक मानव कसा असायला पाहिजे ?
- उत्तर-३) ध्येयवादी, स्वावलंबी व निस्वार्थी असायला पाहिजे.
- प्रश्न-४) परमात्मा एक मार्गात कोणत्या सेवकाला समाजभूषण पुरस्कार मिळाला ?
- उत्तर-४) श्री. गरीबदास कुंभारे.
- प्रश्न-५) सर्वात प्रथम अखिल भारतीय परमात्मा एक बौद्धिक चाचणीत प्रथम क्रमांक कोणी मिळविला ?
- उत्तर-५). गजानन येरणे, मु. बेराडेपर त. मोदा. जि. नागपूर.
- प्रश्न-६). मानवाने कोणत्या विचाराने कार्य करू नये ?
- उत्तर-६). मोह, माया, अहंकार, अशुद्ध मनाने, वाईट विचाराने, वाईट वागणुकीने कार्य करू नये.
- प्रश्न-७). मानव मृत्यू अगोदर काय ठेवून जाणार आहे ?
- उत्तर-७). पुण्य - पाप, कीर्ती - कर्म ठेवून जाणार आहे.
- प्रश्न-८). निश्चयाने काय तयार होतो ?
- उत्तर-८). विश्वास.
- प्रश्न-९). मानवाने आपल्या कार्याविषयी काय असणे आवश्यक आहे ?
- उत्तर-९) जागृत असणे.
- प्रश्न-१०). सेवकांना नितांत गरज कशाची आहे ?
- उत्तर-१०) वेचारिक क्रांतीची आहे
- प्रश्न-११). बाबा हनुमानजी मंत्र विधी सर्वात प्रथम किती दिवसाची होती ?
- उत्तर-११) ४१
- प्रश्न-१२). बाबा हनुमानजी विधी सर्वात समाप्तीची तारीख व दिवस कोणता होता ?
- उत्तर-१२) ६ जानेवारी १९४६ व दिवस रविवार होता
- प्रश्न-१३). त्रिताल हवणाचा वेळी जागोबाजी ठुब्रीकर काय करीत होते ?
- उत्तर-१३) जागेची साफसफाई करीत होते
- प्रश्न-१४). वेळेनुसार मानवाने कार्य कसे करायला पाहिजे ?
- उत्तर-१४) वेळेचे कार्य वेळेवर करायला पाहिजे.
- प्रश्न-१५). राजेश चौढरी यांच्ये मानवधर्म ऐकता परिवार याच्या मध्ये अनुभव क्र. कितवे आहे ?
- उत्तर-१५) ४३
- प्रश्न-१६). राजेश चौढरी यांनी ज्योत लावायला बंद केल्यावर याच्या वर कोणते संकट आले ?
- उत्तर-१६) रात्री २ ते २.३० वाजता मिर्गी चे झटके आले.
- प्रश्न-१७). राजेश चौढरी यांना मिर्गी चे झटके केव्हा येणे बंद झाले ?
- उत्तर-१७) शष्टी च्या हवन कार्यात बसल्याने त्यांचे मिर्गी चे झटके बंद झाल.
- प्रश्न-१८). प्रफुल देशमुख यांच्या अनुभव क्र. कितवे आहे ?
- उत्तर-१८) ४२ आहे.
- प्रश्न-१९) या देशातील, या धर्मातील प्रत्येक मानवाचे कर्तव्य काय आहे?
- उत्तर-१९) देशाची एकता, एकात्मता आणि अखंडता टिकविणे व घडविणे प्रत्येक मानवाचे कर्तव्य आहे.
- प्रश्न-२०) दरवर्षी एका भगवंताचा प्रकट दिन केव्हा येत असतो ?
- उत्तर-२०) श्रावण वद्य षष्ठीला येत असतो.
🙏🌱🙏🌱🙏🌱🙏
!!भगवान बाबा हनुमानजी की जय!!
!!महानत्यागी बाबा जुमदेवजी की जय!!
!!परमात्मा एक!!
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
!सत्य, मर्यादा ,प्रेम कायम करने वाले.!
!अनेक वाईट व्यसन बंद करने वाले.!
!!मानवधर्म की जय!!
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
आजची जी के घेतांनी माझ्या कडुन काहीही चुक भुल झाली असेल तर मला क्षमा करावी.
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
जी के मध्ये सहभाग घेणाऱ्या सर्व दादा व ताई यांचे आदर पुर्वक धन्यवाद जी.
🙏🙏🌹🙏🙏🌹🙏🙏🌹🙏🙏
*💐💐💐सर्वांना माझा नमस्कार जी

Leave a Comment